ll सत्संग ll
संत कबिरानी कर्मकाण्डावर जबर प्रहार करून आपल्या साहित्या मधे खालील उदाहरणा द्वारे सर्वाना सचेत केले आहे
करम गति टारे नाही टरी
मुनि वशिष्ठ से पंडित ज्ञानी
सोध के लगन धरी ll
सीता हरण मरण दशरथ को
बन में बिप्पत परी
करम गति टारे नाही टरी ll
नीच हाँथ हरिश्चंद्र बिकाने
बलि पाताल परी
कोटि गाय नीत पूण्य करत नृप
गिरगिट योनी परी
करम गति टारे नाही टरी ll
पांडव जिनके आप सारथी
तिन पर विपत परी
दुर्योधन को गर्व घटायो
यदुकुल नाश करी ll
करम गति टारे नाही टरी
राहु केतु अरु भानु चन्द्रमा
विधि संयोग परी
कहे कबीर सुनो भाई साधो
होनी हो के रही
करम गति टारे नाही टरी ll
संत कबीर म्हणतात
कर्मगति कोणाच्यानेही कश्याच्याही आणि कोणत्याही विधिने टळत नाही
आपण लग्न मुहूर्त पाहुन विवाह ठरवतो
प्रत्यक्ष मर्यादापुरुषोत्तम "रामचन्द्र" यांच्या विवाहाचा मुहूर्त मोठमोठ्या ऋषि मुनि सहित स्वत: वशिष्ठ मुनिनि पाहिला तरी राज्याभिषेक सोडून वनवासात जावे लागले पुढची कथा सर्वश्रुत आहे ... सीता हरण ... दशरथाचे मरण ... वनातील विपत्ति
पुढे कबीर साहेब म्हणतात
सत्यवान म्हणून राजा हरिश्चंद्र सर्वश्रुत आहे तरी त्याला डोंबाच्या घरी पाणी भरावे लागले
ही कर्मगति होती ती कोणाच्याहीने टळली नाही
नित्य कोटि गायींचे दान करणारा राजाला "सरड्या" च्या योनीत जावे लागले
ही कर्मगति होती ती टळली नाही
नंतर कबीर साहेब म्हणतात
पांडवांचे सारथि साक्षात् श्रीकृष्ण यांच्या यादव कुळाचा नाश झाला ही कर्मगति होती ती कुणाच्यानेही टळली नाही शेवटी पारद्याच्या बाणाने मृत्यु आला ही कर्मगति होती
ती कोणाच्यानेही टळली नाही
शेवटी काय तर
कर्म प्रधान विश्व करी राखा
जिन जस किया तिन तस फल चाखा
कोणत्याही पूजापाठ विधिने कर्म कापल्या जात नाहीत उलट कर्म वाढतात आणि पुन्हा ती भोगावी लागतात
असे संत कबीर म्हणतात
संत कबिरानी कर्मकाण्डावर जबर प्रहार करून आपल्या साहित्या मधे खालील उदाहरणा द्वारे सर्वाना सचेत केले आहे
करम गति टारे नाही टरी
मुनि वशिष्ठ से पंडित ज्ञानी
सोध के लगन धरी ll
सीता हरण मरण दशरथ को
बन में बिप्पत परी
करम गति टारे नाही टरी ll
नीच हाँथ हरिश्चंद्र बिकाने
बलि पाताल परी
कोटि गाय नीत पूण्य करत नृप
गिरगिट योनी परी
करम गति टारे नाही टरी ll
पांडव जिनके आप सारथी
तिन पर विपत परी
दुर्योधन को गर्व घटायो
यदुकुल नाश करी ll
करम गति टारे नाही टरी
राहु केतु अरु भानु चन्द्रमा
विधि संयोग परी
कहे कबीर सुनो भाई साधो
होनी हो के रही
करम गति टारे नाही टरी ll
संत कबीर म्हणतात
कर्मगति कोणाच्यानेही कश्याच्याही आणि कोणत्याही विधिने टळत नाही
आपण लग्न मुहूर्त पाहुन विवाह ठरवतो
प्रत्यक्ष मर्यादापुरुषोत्तम "रामचन्द्र" यांच्या विवाहाचा मुहूर्त मोठमोठ्या ऋषि मुनि सहित स्वत: वशिष्ठ मुनिनि पाहिला तरी राज्याभिषेक सोडून वनवासात जावे लागले पुढची कथा सर्वश्रुत आहे ... सीता हरण ... दशरथाचे मरण ... वनातील विपत्ति
पुढे कबीर साहेब म्हणतात
सत्यवान म्हणून राजा हरिश्चंद्र सर्वश्रुत आहे तरी त्याला डोंबाच्या घरी पाणी भरावे लागले
ही कर्मगति होती ती कोणाच्याहीने टळली नाही
नित्य कोटि गायींचे दान करणारा राजाला "सरड्या" च्या योनीत जावे लागले
ही कर्मगति होती ती टळली नाही
नंतर कबीर साहेब म्हणतात
पांडवांचे सारथि साक्षात् श्रीकृष्ण यांच्या यादव कुळाचा नाश झाला ही कर्मगति होती ती कुणाच्यानेही टळली नाही शेवटी पारद्याच्या बाणाने मृत्यु आला ही कर्मगति होती
ती कोणाच्यानेही टळली नाही
शेवटी काय तर
कर्म प्रधान विश्व करी राखा
जिन जस किया तिन तस फल चाखा
कोणत्याही पूजापाठ विधिने कर्म कापल्या जात नाहीत उलट कर्म वाढतात आणि पुन्हा ती भोगावी लागतात
असे संत कबीर म्हणतात
No comments:
Post a Comment